Monsoon Health Tips in Hindi: दोस्तों बारिश के मौसम में शरीर के सबसे कमजोर हिस्से में संक्रमण का खतरा रहता है. इस दौरान आंखे, नाक, कान, और आंखों में संक्रमण भी आम बात है, लेकिन समय पर इलाज और साफ-सफाई पर ध्यान न देने पर गंभीर परिणाम हो सकते हैं. दोस्तों हम आपको इस आर्टिकल में बताने वाले है की मानसून के दौरान खुद को संक्रमित होने से कैसे बचाया जाए. तो आइए जानते है मानसून के दौरान आंख, कान, नाक की देखभाल कैसे करें.
बारिश के मौसम में अगर कान में पानी चला जाए तो यह संक्रमण का कारण बनता है. इसलिए बारिश के पानी के साथ-साथ हवा में नमी के कारण कान दर्द, सुन्नता और खुजली होती है.
बरसात के मौसम में बाहर निकलते समय इस बात का ध्यान रखना चाहिए कि कान गीले न हों. अगर हवा में नमी है तो इस बात का ध्यान रखना चाहिए कि कानों में नमी न रह जाए.
आंखों की लालिमा, जीवाणु संक्रमण, स्टाई, फंगल केराटाइटिस, सूखी आंखें, ऐसी समस्या दिखाई दे तो तत्काल किसी डॉक्टर की सलाह ले उपचार में देरी होने से कॉर्नियल क्षति या दृष्टि कम होने का खतरा हो सकता है.
हाथों की स्वच्छता, सुरक्षात्मक चश्मे का उपयोग करें, अपने हाथों को बार-बार साबुन और पानी से धोएं. कीटाणुओं को फैलने से रोकने के लिए आंखों को ना रगड़े ताकि समस्या और न बढ़े.
नाक बंद होना एक गंभीर समस्या है जिससे कई लोग मानसून के दौरान परेशान होते हैं. बरसात के कई दिनों में यह समस्या अक्सर देखने को मिलती है. कभी-कभी यह इतना दर्दनाक होता है कि सांस लेना भी मुश्किल हो जाता है.
ये भी पढ़ें : Home Care: बरसात में घर की ये 5 चींजे जरूर साफ करें
अगर नाक बंद है तो इसका उपाय भाप लेना है. गरम पानी पीते रहें. साथ ही हर्बल चाय, सूप जैसे तरल पदार्थों का सेवन करते रहें.
जिन लोगों का इम्यून सिस्टम कमजोर होता है. इसलिए बुजुर्गों को संक्रमण का खतरा सबसे ज्यादा होता है. लक्षणों में लगातार नाक बहना, गले में खराश, आंखों से पानी आना, बुखार और ठंड लगना शामिल हैं. अपने आप को हमेशा सूखा रखें.
ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.
गडचिरोली/सिरोंचा (24) :- श्रीमती कलावती, वय 20 ह्या मूळच्या आशिफाबाद, राज्य तेलंगणा येथील असून मौजा, चिक्याला, ता. सिरोंचा येथे नातेवाईक कडे वास्तव्यास आले असता रात्रौ पोटात दुखायला लागले असता स्थानिक महसूल/आरोग्य पथकाने वेळीच चिक्याला ते परसेवाडा व PHC टेकडा येथे भरती करून मध्यरात्री 1.45 वाजता नॉर्मल प्रसूती झालेली आहे.
(शेरा : जिल्ह्यातील बाधीत/दुर्गम भागातील गर्भवती स्त्रियांची यादी मान्सूनपूर्व तयार करून त्यानुसार नियमित पाठपुरावा सुरू आहे तथापि सदर महिला ह्या परराज्यातील असून संबंधित भागातील PHC अंतर्गत नियमित नोंदणीकृत नसल्याने माहिती नव्हती. तथापि माहिती प्राप्त होताच तात्काळ उपचार करण्यात आले.)
दिनांक : 24/07/2024
-------------
श्रीमती कल्पना सचिन परसे वय 32 रा. माडेमूल, ता. गडचिरोली यांना आज सकाळी सर्पदंश झालेच्या संशयवरून जिल्हा पथक/SDRF/पोलिस/महसूल/आरोग्य/आपदा मित्र च्या टीम ने सुरक्षित रित्या बाहेर काढले. सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू असून महिला सुरक्षित आहे.
2⃣ श्रीमती पायल गावडे, वय 23 वर्ष, मौजा वेंगणुर, ता. मूलचेरा इथे एका गर्भवती स्त्री ह्यांना छातीत दुखण्याबाबत स्थानिक आशा वर्कर ह्यांच्याकडून कळले नंतर सदर महिलेला स्थानिक मूलचेरा/एटापल्ली येथील सयूंक्त आरोग्य/महसूल पथकाद्वारे सुखरुपरित्या बाहेर काढुन पुढील उपचारार्थ PHC रेगडी ह्या सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे.
3⃣ गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर पाल नदीवर पुलावरील पाण्यात पाण्याचे अंदाज न आल्याने एक ट्रकचालक वाहनासह अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार/पोलीस निरीक्षक गडचिरोली, SDRF/पोलीस पथक ह्यांच्या साहाय्याने सदर वाहनचालक श्री राजकुमार कृष्णमूर्थी, जिल्हा एलियार, राज्य तामिळनाडू ह्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले.
गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात
रानमुल - माडेमुल पोटफोडी नदीच्या पुरामुळे ६ दिवसापासून आवागमन बंद
गडचिरोली:-
गंभीर आजारी (साप चावल्याचा संशय) महीलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप रुग्णालयात पोहचवून उपचारासाठी दाखल केले आहेत
गडचिरोली मुख्यालयाला पासून अवघ्या १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल असून पोटफोडी नादीला संततधार पावसामुळे पुर आल्याने गेल्या आठ दिवसापासून त्या गावांच संपर्क तुटला आहे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.
दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल येथील गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक( SD RF)
यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी बोटीच्या सहाय्याने कल्पना हिला गडचिरोली रुग्णालयात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.
पोटफोडी नदी पुरामुळे आजुबाजुच्या शेतात पुराचे पाणी घुसले असुन शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहेत तेव्हा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.
Kids Tips: मित्रांनो आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. मुले रडले की त्याला उचलून समजावण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. त्यामुळे मुलाचे रडणे थांबविण्यासाठी आपण त्याला मोबाइल देतो. मात्र, न काळत हाच मोबाइल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे.
मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रील्समधून मातृभाषा सोडून जपानी आणि चिनी भाषा शिकत आहेत. डॉक्टर आता रील्सच्या शैलीने त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जास्त स्क्रीन टाइम दिल्यमुळे मुले 'ऑटिझम autism'' आजाराला बळी पडत आहेत. reels बघत असल्याने आई-वडिलांना त्यांची भाषा समजण्यासाठी अडचण होत आहे. दिवसेंदिवस मोबाइलचा अतिरेकी वापर धोकादायक ठरणारा आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
स्क्रीन टाइम वाढल्याने 7 वर्षापर्यंतच्या मुलांना ऑटिझमचा त्रास होत आहे. त्यांच्यात भाषेचा विकास होत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या भाषेतील शब्द ते बोलू लागतात. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुलाचे मन इतर खेळांमध्ये रमेल यासाठी प्रयत्न करावेत. त्याला विविध प्रकारच्या कला व खेळ शिकवावेत.
कौटुंबिक भावना, आणि सामाजिक जाणिवा नातेसंबंध हेदेखील बाळाला मुलांना समजत नाहीत, त्यामुळे आता मुलांच्या हाती मोबाइल द्यायचा की त्याला दुसऱ्या खेळात गुंतवायचे ते तुम्हीच ठरवा.
Gobi Manchurian And Cotton Candy Banned :-
नमस्कार दोस्तों .
हम आपको आज गोबी मंचुरियन तामिळनाडू औंर कर्नाटक मे banned क्यू किया उसके बारे मे बताने वाले है !
कर्नाटक दक्षिण भारत का तीसरा राज्य बन गया जिसने कॉटन कैंडी और गोभी मंचूरियन में हानिकारक पाए जाने वाले कुछ रंग एजेंटों के उपयोग पर प्रतिबंध लगा दिया है।
यह निर्णय तमिलनाडु और गोवा में उठाए गए समान कदमों का अनुसरण करता है, और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के एक सर्वेक्षण के बाद आया है जिसमें खाद्य नमूनों में मौजूद हानिकारक रसायनों की उपस्थिति दिखाई गई है, जो उन्हें उपभोग के लिए असुरक्षित बनाती है। सरकार ने यह भी स्पष्ट किया है कि जब तक इन रंग एजेंटों का उपयोग नहीं किया जाता है तब तक कॉटन कैंडी बनाने पर कोई प्रतिबंध नहीं है।
इसे भी पढे :- Sarkari Yojana 2024 : 15 जुलाई से खाते में 4000 रुपये जमा, नई सूची देखें Namo Shetkari Yojana
Gobi Manchurian औंर Cotton Candy को Tamilnadu और karnataka मे banned कर दिया | क्यू की Gobi Manchurian मे जो चमकीला लाल रंग होता है वो Rhodamine - B नामक केमिकल के कारण होता हैं | औंर ये केमिकल आपको cancer जैसी भयानक बिमारी दे सकता है|
इसे भी पढे :- घरेलू Gas Cylinder हुआ सस्ता, चेक करें आज के नए गैस सिलेंडर रेट। Gas Cylinder Rate
परीक्षण के परिणामों की जानकारी देते हुए, स्वास्थ्य मंत्री दिनेश गुंडुराव राव ने कहा, “171 गोबी नमूनों में से, 107 नमूनों में टार्ट्राज़िन, सनसेट येलो और कार्मोसिन रंग जैसे कार्सिनोजेनिक रसायनों के लिए सकारात्मक परीक्षण किया गया।
इसे भी पढे :- Mudra yojana 2024 : जिले में ₹2,494 करोड़ के कर्ज वितरित लघु उद्यमियों को बिना गारंटी के ₹10 लाख का लोन
कर्नाटक सरकार ने कॉटन कैंडी और गोबी मंचूरियन में हानिकारक रंग एजेंटों के उपयोग पर प्रतिबंध लगा दिया है, और अपराधियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की चेतावनी दी है।
रोडामाइन बी एक मूल लाल रंग है और अत्यधिक पानी में घुलनशील है, यही कारण है कि इसका उपयोग रेस्तरां द्वारा भोजन की दृश्य अपील बढ़ाने या बच्चों के लिए कॉटन कैंडी को आकर्षक बनाने के लिए किया जाता है। रोडामाइन बी मानव शरीर के लिए विषाक्त है क्योंकि 2020 में एक इंडोनेशियाई अध्ययन में पाया गया कि यह कोशिकाओं और ऊतकों पर ऑक्सीडेटिव तनाव का कारण बनता है।
मोठी बातमी
मुसळधार पावसामुळे रपटा गेला वाहून, गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार
भामरागड:-
तालुक्यातील (१०३) या मुख्य मार्गाचे काम सुरू असून नाल्यांची पुलीयांची कामे सुरू असल्याने तात्पूरत्या रपट्याची व्यवस्था करण्यात आली मात्र काल दि.१८ जुलै ला मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याच्या नाल्यावरील रपटा वाहून गेला,अवजड वाहनांची वर्दळ आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच दयनीय अवस्था झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची आता मुसळधार पावसामुळे पुरती 'वाट' लागली आहे. या रस्त्याच्या वाईट अवस्थेचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह गरोदर मातांनाही सोसावा लागत आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील एका नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रसूतीसाठी जाणाऱ्या एका गरोदर महिलेवर चक्क जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची धोकादायक वेळ ओढवली.
मात्र रुग्णालयात पोहोचल्याचे त्या महिलेला समाधान मीळाले
वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा
गडचिरोली: वैद्यकीय अधिकारी मलेरिया पॉझीटीव्ह झाल्याने हाताला सलाईन लावून रुग्णसेवा करीत आहेत
भामरागड तालुक्यातील लाहेरी हे राज्याच्या शेवटचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाहेरी पलीकडे जंगल परिसरात अनेक खेड्यापाड्यांचा समावेश आहे. नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्र असून १० हजार ३४६ एवढी लोकसंख्या असलेल्या ४२ अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गावांचा या आरोग्य केंद्रात समावेश आहे. सध्या या परिसरात मलेरियाने डोकं वर काढले असून जुलै महिन्यात एका लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल अडीचशेच्या वर मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णांवर उपचार करता करता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे हे स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. या भागात दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांसोबत इतर रुग्ण वाढत असल्याने त्यांना हाताला सलाईन लावून रुग्णांवर उपचार करावा लागत आहे. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी (गट अ) म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील डॉ. संभाजी भोकरे हे नोव्हेंबर २०१८ पासून अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा देत आहेत. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आदी स्टाफ देखील कार्यरत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाहेरी परिसरातील ४२ गावांतील आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील विविध आजाराचे रुग्ण आणि महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. दोन दिवसांपासून प्रकृती बरं वाटत नसल्याने डॉ संभाजी भोकरे यांनी स्वतःचे रक्त नमुने तपासून बघितले. RDK आणि BS दोन्ही मध्ये ते Positive आढळले. सध्या दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यासोबत इतर रुग्णांवर उपचार करणे आणि ओपीडी सांभाळणे एका गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य नसल्याने त्यांना हाताला सलाईन लावून उपचार घेत बाह्यरुग्ण विभाग सांभाळावे लागत आहे. एकीकडे अचानक काही अनुचित प्रकार घडल्यास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यावर खापर फोडले जाते. मात्र, स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाल्यावरही रजेवर न जाता स्वतःच्या हाताला सलाईन लावून उपचार घेत ओपीडी सांभाळणाऱ्या डॉ. संभाजी भोकरे यांचा करावा तेवढा कौतुक कमीच.
अश्याप्रकारे सुरू आहे उपाययोजना व रुग्णांवर उपचार
सध्या मलेरिया नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून "टार्गेट मलेरिया" विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप प्रवण क्षेत्रात कीटकनाशक फवारणी करणे, मच्छरदाणी वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे, आरोग्य विषयी जनजागृती करणे आणि गावात जाऊन रक्ताचे नमुने घेऊन दूषित आढळल्यास तात्काळ आरोग्य सेवक आणि आशा ताई रुग्णांना फर्स्ट डोस देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवतात. ओरल ट्रीटमेंट मध्ये जर ताप कमी होत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करतात. मात्र, ० ते १५ वयोगटाच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असल्याची माहिती डॉ संभाजी भोकरे यांनी दिली.
Domestic Animal: पावसाळ्यात पाळीव जनावरांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेळीच उपचार न केल्यास काही वेळा जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळ्यात जंतुसंसर्ग किंवा पोषणाअभावी अनेक प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. अशावेळी पशुपालकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : Chandrapur News: बकरी ने विचित्र बच्चे को दिया जन्म
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !
आताच्या या बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नाही. अनेकवेळा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामध्ये जनावरे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडतात.
जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका. ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात. त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडू शकते.
पावसाच्या दिवसांमध्ये जनावरांचे आरोग्य अनेकवेळा बिघडते. त्यामुळे पशुपालकांनी वेळोवेळी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः गोठ्याची स्वच्छताही महत्त्वाची असते. जनावराच्या हालचालीवरून ते आजारी आहे, हे लक्षात येतात पशुवैद्यकामार्फत औषधोपचार करावा.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास
भामरागड:- मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी पुरातून जीवघेणा प्रवास करत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे
राज्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम केले जात आहे. याठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाली असली तरी कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अजूनही बरेच ठिकाणी मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच १३ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात ३ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून लेकीला खांद्यावर घेत तुडुंब भरलेले दोन नाले ओलांडत प्रवास केला होता आणि तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे छत्तीसगड सीमेवर वसलेला भामरागड तालुका जंगल, नदी-नाल्यांचा प्रदेश असल्याने हा तालुका 'इंडोमिक झोन' मध्ये मोडतो. त्यामुळे येथे नेहमीच मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी हिला ताप येत असल्याने सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला मलेरिया असल्याचे कळले. त्यामुळे तिला भरती करून तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते, तसा सल्ला देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र भरती राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी तयार नव्हता. अखेर त्याने दवाखान्यातून पळ काढला. भामरागड तालुक्यात आजही अशीच परिस्थिती आहे.
मात्र उपचाराअभावी रविना जेट्टी हिच्या जीवाला धोका संभवला होता. त्यामुळे येथील आरोग्य विभागातील अधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मीकांत गोगामी आणि ग्रामपंचायतचे संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांनी लाहेरी वरून ६ किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टीची समजूत घालून चिमुकलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी विनवणी केली.
त्यांनतर त्या मुलीच्या वडिलांनी होकार देताच बाप लेकीला घेऊन तुडुंब भरलेल्या दोन नाले ओलांडत सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी लाहेरी गाठले. अखेर रविना जेट्टी या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील प्राथमिक आरोग्य केंद्र
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्रातील जवळपास ४४ अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. गोरगरिबांना याचा मोठा त्रास संभवतो आहे
बालाघाट :-
14 जुलाई को भरवेली पंचायत में स्वास्थ्य जांच एवं शिविर का आयोजन किया गया। सीआरपीएफ सीईओ तेजिंदर कौर के मार्गदर्शन में आयोजित इस शिविर में पंचायत क्षेत्र के 100 से ज्यादा ग्रामीणों की जांच की जाकर उन्हें आवश्यकतानुसार दवाएं भी उपलब्ध कराई गई। यह अच्छी बात है कि जिले के कोसमी पंचायत की तरह, यहां कोई भी डायरिया का मरीज नहीं मिला। हालांकि मौसमी बीमारी सर्दी, खांसी, जुकाम के मरीज सामने आए, जिनकी चिकित्सकों ने जांच कर उचित परामश्र दिया है।
भरवेली पंचायत सरपंच गीता अनिल बिसेन ने बताया कि हाल ही में मुख्यालय से लगी पंचायत कोसमी में एकाएक डायरिया बीमारी बढ़ने की घटना को देखते हुए ऐतिहातन तौर पर, सीआरपीएफ कमांडेट तेजिंदर कौर के मार्गदर्शन में पंचायत क्षेत्र के लोगों के स्वास्थ्य जांच और उपचार शिविर का निर्णय लिया। शिविर 14 जुलाई को शिविर भरवेली पंचायत के मस्जिद के पास पटेल बाड़ा के सामने प्रातः 10 बजे से सायंकाल तक आयोजित किया गया। जिसमें प्रमुख रूप से सीनियर मेडिकल ऑफिसर संतोष कुमार एवं सीआरपीएफ का पैरामेडिकल स्टाफ और उप स्वास्थ्य केंद्र भरवेली के मेडिकल स्टाफ द्वारा द्वारा ग्रामीणों की निःशुल्क जांच और उपचार किया गया। इस दौरान पंचायत सरपंच, सचिव और पंच सहित ग्रामीण मौजूद थे।
Health Department: महाराष्ट्र मेडिकल काउंसिल (MMC) राज्य में झोलाछाप डॉक्टरों की नकेल कसने की तैयारी में है. योजना के तहत राज्य के एक लाख से अधिक MBBS डॉक्टरों का QR Code MMC Maharashtra Medical Council बनाएगी. इस QR Code को स्कैन करने पर मरीज को पता चल जाएगा कि वे जिस डॉक्टर से इलाज करा रहे हैं वह झोलाछाप तो नहीं है. MMC का दावा है कि यह कदम आम लोगों के हित में है.
ये भी पढे : Ai Technology: इन वेबसाइट्स से सीखें AI के साथ विभिन्न स्किल्स
ये झोलाछाप डॉक्टर न सिर्फ मरीजों से पैसे ऐंठते हैं बल्कि दवा के रिएक्शन है से स्वास्थ्य को नुकसान भी होता. उम्मीद है कि क्यूआर कोड तैयार होने के बाद बोगस डॉक्टरों से छुटकारा मिल पाएगा.
MMC के प्रशासक Dr. Vinky Rughwani ने बताया कि काउंसिल ने अपने डॉक्टरों को पहचानो' मुहिम शुरू की है. प्रदेश के सभी MBBS डॉक्टर का QR code बनाया जा रहा है. राज्य में 1.10 लाख से अधिक डॉक्टर MMC में पंजीकृत हैं. सभी डॉक्टरों को अपने क्लीनिक पर QR code लगाना होगा.
ये भी पढे : Rapido Bike Taxi: अब शुरू होने जा रही है बाइक टैक्सी, जानिए कब और कहां
Dr. Vinky Rughwani ने बताया कि QR code के अलावा एक मोबाइल एप भी बनाया जा रहा है. इस एप में सभी पंजीकृत MBBS डॉक्टरों की जानकारी होगी. इस एप के जरिए लोग घर बैठे असली- नकली डॉक्टरों की जानकारी पा सकेंगे. उन्होंने बताया कि इस साल के अंत तक QR Code और एप शुरू करने की कोशिश की जा रही है.
Kids Health: सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलांना चष्मा लागलेला दिसून येत आहे. ही केवळ टीव्ही व मोबाइलच्या अतिवापरामुळे असले, तरी चष्म्याचे नंबर लागण्याचे अन्य कारणेदेखील आहेत. लहान वयात डोळ्यांचा योग्य विकास न होण्याच्या कारणामुळे सुद्धा चष्मा लागत असल्याचे मत नेत्रचिकित्सकांचे आहे.
अनुवांशिकता, डोळ्यांचा योग्य विकास न होणे, जन्मत असलेला मोतीबिंदू, तिरळेपणा, मोबाइल आणि टीव्हीचा अतिवापर, डोळ्यांची ऍलर्जी, डोळ्यांतून सतत पाणी येणे, व्हिटॅमिन 'ए' चीकमतरता आदी कारणे लहान मुलांना चष्मा लागण्याची आहेत.
हे देखील वाचा : Children : या कारणांमुळे वाढली मुलांमध्ये चंचलता, जाणून घ्या कारण
सतत डोळे चोळणे. उन्हाकडे बघताना त्रास, वस्तूवर लक्ष केंद्रित करण्यास अवघड, डोळ्यांची योग्य प्रकारे हालचाल, डोळ्यांमध्ये तिरळेपणा, एक डोळा बंद केले तर रडणे, वाचन करताना पुस्तक फार जवळ घेणे ही चष्मा लागण्याची लक्षणे आहेत.
लहान मुलांना चष्मा लागणे म्हणजे डोळ्यांचा विकास कमी होणे होय. ज्यामुळे साधारणत लहान वयात म्हणजे सहाव्या महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हे अधिक प्रमाणात आढळते.
हे देखील वाचा : Parent Child Relationship: बच्चों को कुछ कहने से पहले ये 4 बातें जरूर जान लीजिए
धुळीच्या सान्निध्यात जाणे टाळणे, डॉक्टरांनी दिलेली ऍलर्जी ड्रॉप चुकवू नये, मोबाइल व टीव्हीचा वापर कमी, मुलांना मोकळ्या मैदानात खेळण्यास पाठवावे, व्हिटॅमिन 'ए' युक्त आहार घेणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नंबरचाच चष्मा नियमित लावणे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये थंड वातावरणामुळे मुलांना ऍलर्जी होऊन डोळ्यांना त्रास वाढतो. त्यामुळे हात व डोळे स्वच्छ ठेवावे. शिवाय लहान मुलांनी दोन तासच टीव्ही पाहावा व मोबाइलचा वापर टाळावा. डोळ्यांना अधिकच त्रास होत असेल तर नेत्रचिकित्सक किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
स्वास्थ्य विभाग ने जारी की एडवायजरी
मानसून आते ही कई तरह की मौसमी बीमारियों का प्रकोप भी बढ़ जाता है। जिले में अब तक करीब 8 इंच वर्षो से अधिक वर्षा हो चुकी है। गांव गलियों नालियों और नगरों में कई स्थानों पर पानी ठहरने भी लगा है। ऐसे स्थलों पर डेंगू फैलाने वाले मच्छर भी अपना स्थान बना लेते है। इसके लिए घर या घर के आसपास कही भी ऐसा ठहरा हुआ पानी जमा नहीं होने दे। जिला मलेरिया अधिकारी डॉ. मनीषा जुनेजा ने बताया कि विभाग के साथ गोदरेज इंडस्ट्रीज और फैमिली हेल्थ इंडिया मिलकर जिले में डेंगू माह के अंतर्गत जागरूकता अभियान चलाया जा रहा है। अभियान में लोगों को बताया जा रहा है कि कैसे बिना राशि खर्च कर सतर्कता बरतते हुए डेंगू के प्रकोप से बचा जा सकता है।
घरों में रखनी होगी सावधानी
मलेरिया अधिकारी डॉ. जुनेजा ने बताया कि घर के भीतर व बाहर की ओर कूलर बहुतायत में रखें जाते है। कूलर में पानी एकत्रित न होने दे कूलर में एकत्रित साफ पानी में ही डेंगू और मलेरिया फैलाने वाले मच्छर पनपते है। इन दिनों फुल कपड़े पहनने पर जोर दें चाहिए। मच्छर रोधी साधनों का उपयोग करें। इसके अलावा पास के स्वास्थ्य केंद्र पर जांच कराए। कुलर के अतिरिक्त कई सामान में पानी एकत्रित होता है। उन सामानों को उल्टा रखने से भी बचाव संभव है।
डेंगू के लक्षणों को अनदेखा न करें
डेंगू के सामान्य लक्षण तेज बुखार आना, सिर दर्द व बदन दर्द करना,जोड़ों या मांसपेशियों में दर्द, पेट दर्द उल्टी होना है। जबकि गंभीर लक्षणों में नाक व मसूढो से खून आने लगता है। आंखों के पीछे दर्द होने लगता है और त्वचा पर लाल चकते दिखाई देने लगते है। लापरवाही से जान जोखिम में हो सकती है।
मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.
विषबाधाग्रस्त रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर
गडचिरोली,दि.05(जिमाका): धानोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी अंतर्गत रुपिनगट्टा या गावामध्ये सुमारे 2.30 वा. बारश्याचे कार्यक्रमाकरिता सामुहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये सुमारे 70 लोक उपस्थित होते. सदर भोजनामुळे अन्न विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. पहिल्या पंगतीमध्ये भोजनाकरीता बसलेल्या सुमारे 30 लोकांमध्ये उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसुन आल्यानंतर जेवण थांबविण्यात आले. प्रथम प्रा. आ. केंद्र, पेंढरी येथे उपचार करुन पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास 6 रुग्ण सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. भरती रुग्णांमध्ये उलटी, मळमळ, पोटदुखी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळुन आली. त्यापैकी साहिल सत्तू पदा वय 5 वर्ष याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर घेवून उपचार सुरु करण्यात आले. व अन्य रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर रात्री 11.00 वा. दरम्यान 14 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व सर्वावर उपचार सुरु करण्यात आले. सदर रुग्णांमध्ये 18 पुरुष व 2 मूले यांचा समावेश आहे. 2 मूलांपैकी 1 मुलाला महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सदर्भित करण्यात आले. सद्य:स्थितीत 1 रुग्ण व्हेंटीलेटरवर असून इतर सर्व रुग्णाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. 6 रुग्ण हे छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे उपचाराकरीता गेले असल्याचे रुग्णाकडून माहिती मिळाली. अन्न पदार्थाचे नमूने तपासणी करीता नागपूर येथे पाठविण्यात आलेले आहे. त्या अहवालानुसार नेमके कोणते विष मिश्रीत करण्यात आले याबाबत माहिती उपलब्ध होईल.
डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी प्रा.आ. केंद्र पेंढरी येथे भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व त्यांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली. प्रा. आ. केंद्र पेंढरी येथे तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा डॉ. अविनाश दहिवले, डॉ. सखाराम हिचामी, डॉ. रुपेश पेंदाम, साथरोग अधिकारी, जि.प. गडचिरोली , डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते.
रुग्णाच्या व्यवस्थापना करीता जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सतिशकुमार सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धूर्वे, भिषक डॉ. अशिष खुणे, श्वसन विकार तज्ञ डॉ. मनिष मेश्राम, डॉ.अनुपम महेशगौरी वरीष्ठ सल्लागार यांनी चमूद्वारे रुग्णसेवा पुरविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णाचे प्राण वाचविले असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Ranbhajya In Marathi: रानभाज्या ग्रामीण भागात तसेच जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आपोआप उगवतात. त्यासाठी कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत घालत नाही. कुणी रासायनिक फवारण्या करत नाही. त्यामुळे रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते.
पाथरी, दिंडा, मोरशेंड, भोकर, तांदूळजा, अंबाडा, पिंपळ, भारंगी, कुरडू, हादगा, पानांचा ओवा, चुका, काटेमाठ, मोहोर, उंबर,सुरण या भाज्या आरोग्यदायी आहे.
हे देखील वाचा : Children : या कारणांमुळे वाढली मुलांमध्ये चंचलता, जाणून घ्या कारण
नैसर्गिक उपलब्ध होणाया रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण असते. त्या आरोग्यदायी आहेत.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.