PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळींनाच द्यावी


गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळींनाच द्यावी 

महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली मागणी 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली:-
भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनाच महायुतीच्या शिवसेना,राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी आज पत्रकार परिषद मधून करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत
डॉ. होळी यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक हे नाराज
झाले असून त्यांच्या मदतीला मित्र पक्ष धावून आल्याने
राजकीय समीकरण बदलत आहेत.

२५ ऑक्टोंबरला डॉ. देवराव होळी हे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात २५ हजार कार्यकर्ते येणार असल्याचा दावा महायुतीतील नेत्यांनी केला आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे. त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्यांनाच आमचा पाठिंबा असून भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश  बेलसरे, उपजिल्हाप्रमुख हेमंत  जंबेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, प स उपसभापती विलास दशमुखे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथजी बुरांडे, चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई, आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

जिंकून येणाऱ्या आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या शिवसेना , …


२५ ऑक्टोंबरला भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे होणार

गडचिरोली:-आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास  करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्या डॉक्टर देवराव होळींनाच आमचा पाठिंबा असून  भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस  व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
दिनांक २५ ऑक्टोंबरला  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे ,उपजिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंबेवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर , प स उपसभापती विलास दशमुखे,  ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख , साईनाथजी बुरांडे,  चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री , ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा  महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई , आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनाशी , प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले . यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज , अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली,  जिल्ह्यात रस्ते पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात मागील ५० वर्षात न झालेली विकासकामे   करून  या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे.
अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे . त्यामुळे आमदार होळी हे जिंकून येणारे उमेदवार आहेत करिता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निवडणुकीत जिंकून घेण्याची क्षमता असणाऱ्या डॉ होळीनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

पहिल्या दिवशी अहेरीतून एक नामनिर्देशन पत्र दाखल


 

गडचिरोली दि.22-: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.  67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
आज 22 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 20 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 9 व्यक्तींनी 25 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 11 व्यक्तींकडून 12 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.  

 


PostImage

Raj Thakre

Yesterday   

PostImage

दिवाली पर नहीं आएगा लाडली बहन योजना का पैसा, चुनाव …


Maharashtra Ladli Behna Yojana: महाराष्ट्र चुनाव के बीच मुख्यमंत्री लाडली बहन योजना के तहत पात्र महिलाओं के लिए बहुत बड़ी खबर आई है। इस योजना के तहत अब तक 2.4 करोड़ से ज्यादा पात्र महिलाओं को पांच महीने की किस्त मिल चुकी है। हालांकि चुनाव अवधि के दौरान महिलाओं को आगे की किश्तें नहीं मिल पाएंगी

·       मुख्यमंत्री लाडली बहन योजना में अब तक 2.4 करोड़ से ज्यादा महिलाओं को 5 महीने की किस्त मिली

·       चुनाव आयोग ने महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के दौरान आचार संहिता लागू करने का आदेश दिया है

·       लाडली बहन योजना के लिए फंडिंग रोक दी गई, जिससे आगे की किश्तें महिलाओं को नहीं मिल पाएंगी

चुनाव आयोग ने दिया आदेश
दरअसल केंद्रीय चुनाव आयोग ने महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा कर दी है। इसके मुताबिक राज्य में 20 नवंबर को एक ही चरण में मतदान होगा। इसलिए राज्य में आचार संहिता लागू कर दी गई है। चुनाव आयोग ने राज्य सरकार को आचार संहिता अवधि के दौरान मतदाताओं को सीधे प्रभावित करने वाली वित्तीय योजनाओं को बंद करने का निर्देश दिया है।

लाडली बहन योजना का पैसा कब आएगा?
चुनाव आयोग के आदेश के बाद महिला एवं बाल कल्याण विभाग की ओर से इस योजना के लिए आवश्यक धनराशि रोक दी गई है। इससे पात्र महिलाओं को चुनाव तक लड़की बहन योजना का पैसा नहीं मिल पाएगा। इस बीच राज्य सरकार ने इस योजना के तहत अक्टूबर और नवंबर महीने का भुगतान एक साथ कर दिया था। इसलिए अब दिसंबर किस्त का इंतजार करना होगा।

योजना पर रोक की क्या है असली वजह?
मतदाताओं को सीधे तौर पर आर्थिक लाभ देकर प्रभावित करने वाली योजनाएं तत्काल बंद की जाएं। इसके निर्देश मुख्य निर्वाचन पदाधिकारी कार्यालय ने सभी प्रशासनिक विभागों को जारी किये हैं। साथ ही वित्तीय लाभ देने वाली योजनाओं की भी समीक्षा की गई। मुख्य निर्वाचन अधिकारी एस चोक्कालिंगम ने सभी विभागों से इस बारे में पूछा। इस दौरान यह पता चला है कि महिला एवं बाल कल्याण विभाग लाडली बहन योजना के लिए बड़ी मात्रा में वित्तीय लाभ प्रदान कर रहा है। इसलिए विभाग से इस योजना की जानकारी मांगी गई है। आयोग को बताया गया कि विभाग ने चार दिन पहले इस योजना की राशि का वितरण रोक दिया है। परिणामस्वरूप चुनाव आचार संहिता के कारण योजना को अस्थायी रूप से निलंबित कर दिया गया है।

 


PostImage

Raj Thakre

Oct. 20, 2024   

PostImage

जिला संगठन: सहकारिता, संरचना और महत्व


जिला सहकारिता संगठन एक स्थानीय सहकारी संस्था है, जो सहकारी संस्थाओं के संचालन और विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। यह संगठन आर्थिक विकास, सामुदायिक उत्थान और सहयोग की भावना को बढ़ावा देने के लिए कार्य करता है। इस आर्टिकल में हम जानेंगे कि जिला सहकारिता संगठन क्या है, इसकी संरचना, भूमिका और इसके महत्व के बारे में।

जिला सहकारिता संगठन क्या है?
जिला सहकारिता संगठन एक ऐसा संगठन है, जो विभिन्न सहकारी संस्थाओं को संगठित करता है और उनके समन्वय, संचालन और वित्तीय सहायता प्रदान करता है। इसका मुख्य उद्देश्य सहकारी सिद्धांतों के तहत सदस्यों के हितों की सुरक्षा और आर्थिक विकास को प्रोत्साहित करना होता है। ये संगठन मुख्य रूप से ग्रामीण और शहरी क्षेत्रों में सहकारी समितियों को लाभ पहुंचाने के लिए कार्य करते हैं।

जिला सहकारिता संगठन की भूमिका

1. सदस्यों के हितों की सुरक्षा:
   जिला सहकारिता संगठन अपने सदस्यों के आर्थिक और सामाजिक हितों की रक्षा करता है। यह विभिन्न सहकारी संस्थाओं के बीच तालमेल बैठाकर एकजुटता को बढ़ावा देता है।

2. वित्तीय सहायता:
   यह संगठन अपने सदस्य सहकारी संस्थाओं को वित्तीय सहायता प्रदान करता है, जिसमें ऋण, अनुदान और अन्य वित्तीय सेवाएं शामिल हैं। इसका उद्देश्य किसानों, छोटे व्यापारियों और अन्य जरूरतमंद लोगों को आर्थिक रूप से सशक्त करना है।

3. प्रशिक्षण और विकास:  
   जिला सहकारिता संगठन अपने सदस्यों को संगठन प्रबंधन, वित्तीय नियंत्रण और नई तकनीकों के बारे में प्रशिक्षण देता है। इससे सहकारी संस्थाओं की दक्षता और कार्यकुशलता में सुधार होता है।

4. सामाजिक और आर्थिक उत्थान:
   जिला सहकारिता संगठन ग्रामीण और शहरी क्षेत्रों में विकासशील गतिविधियों को बढ़ावा देता है। कृषि, पशुपालन, छोटे उद्योग और सेवा क्षेत्रों में आर्थिक विकास को प्रोत्साहित करता है।

5. कानूनों का पालन:
   सहकारी संगठनों को संचालित करने के लिए नियम और कानून बनाए गए हैं। जिला सहकारिता संगठन सुनिश्चित करता है कि सदस्य सहकारी समितियां इन कानूनों का पालन करें और नैतिक रूप से कार्य करें।

जिला सहकारिता संगठन की संरचना

1. सामान्य सभा (General Body):
   यह सभी सदस्य सहकारी संस्थाओं का समूह होता है, जो संगठन की नीतियों और महत्वपूर्ण फैसलों पर मतदान करता है।

2. प्रबंध समिति (Management Committee):
   यह समिति संगठन की दिन-प्रतिदिन की गतिविधियों और नीतियों के कार्यान्वयन के लिए जिम्मेदार होती है।

जिला सहकारिता संगठन के सामने चुनौतियाँ

- वित्तीय संसाधनों की कमी:
   कई बार जिला सहकारिता संगठनों को उचित वित्तीय सहायता नहीं मिल पाती, जिससे उनकी कार्यक्षमता प्रभावित होती है।

- प्रबंधन की चुनौतियाँ:
   संगठन को कुशल प्रबंधन और समय-समय पर प्रशिक्षण की जरूरत होती है, ताकि संगठन बेहतर तरीके से काम कर सके।

- प्रतिस्पर्धा का सामना: 
   निजी क्षेत्र और वैश्विक बाजार की प्रतिस्पर्धा के कारण सहकारी संगठनों को अपने अस्तित्व और विकास के लिए संघर्ष करना पड़ता है।


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024   

PostImage

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी


 

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मतदारांसाठी काही सुविधा दिल्या आहेत.


२४ तास चेकींग होणार

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.

गर्दी असल्यास खुर्ची देणार

मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

ज्येष्ठ लोकांना घरुन मतदानाची सुविधा

८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना….

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होणार

निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024   

PostImage

बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान


 


:-केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.


देशातील लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 15, 2024   

PostImage

Annapurnabai Garden of Mahadawadi Village (Chimur) - चार महिन्याचा काळ …


सरपंचाने झिझविल्या प्रशासकीय विभागाच्या पायऱ्या

- पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांची माहीती

चिमूर - 
        गावातील सिसी रोड व सभागृहाचे भूमिपूजन संदर्भाने आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी गावाला आले असता भूमिपूजन कार्यक्रमाच्या मंचावरून गावातील स्थानीक अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभिकरणासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी आठ दिवसात मंजूर करून गार्डनच्या कामाला सुरुवात करण्याची घोषणा केली. चार महिन्याचा काळ उलटला मात्र अन्नपूर्णाबाई गार्डन आजही उपेक्षीत असल्याचे सोमवारला महादवाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी माहिती दिली.

          महादवाडी व हरणी गाव गट ग्रामपंचायतीची लोकसंख्या बाराशेच्या घरात आहे. महादवाडी येथील ग्रामपंचायत परिसरात गावातील अन्नपूर्णाबाईच्या वारसदारांनी चोवीस हजार स्केअर फुट जागा ग्रामपंचायतला दान केली होती. त्या जागेवर सरपंच भोजराज कामडी यांनी एक करोड रुपयाचे गार्डन तयार करण्याचा संकल्प केला. गार्डनची रूपरेषा तयार करण्यात आली व पंधरा वित्त, सामान्य फंडातून त्या पद्धतीने गार्डनच्या कामाला सुरुवात होवून जागेच्या सभोवताल प्राण्यांच्या प्रतिकृतीचे पुतळे उभारण्यात आले. गावात सिसी रोड व सभागृहाचे भूमिपुजनासाठी आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी येथे आले होते. त्या कार्यक्रमात सरपंच भोजराज कामडी उपस्थित होते तेव्हा त्यांनी भाषणातून अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली असता आठ दिवसात निधी मंजूर होवून कामाला सुरुवात होणार असल्याची प्रचिती आमदार बंटी भांगडीया यांनी भूमिपूजन कार्यक्रमाच्या भाषनातून सांगीतले. त्यानुसार सरपंच यांनी दोन महीने जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग व प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या  पायऱ्या झिझविल्या पत्रव्यवहार केला मात्र अखेर निराशा आली.
          काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत निवडणूकीची  आचार संहिता काही तासात लागनार आहे. चार महीने झाले महादवाडी गावची जनता विचारत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आमदार भांगडीया साहेब स्थानिक अन्नपूर्णाबाई गार्डनचा निधी कुठे गेला? प्रशासकीय मान्यता मिळत नसेल तर दुसऱ्या कोणत्याही फंडातून गार्डन ला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती करत दोन दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास महादवाडी गावात आमदार बंटी भांगडिया यांना व त्याच्या उमेदवारीच्या  प्रचाराची गाडी गावात फिरू देणार नसल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी सांगीतले.
.......................
     महादवाडी येथील अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रशासनाला पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच गार्डनच्या कामाला सुरुवात होईल.

बंटी भांगडीया
आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024   

PostImage

भाजपपुढे आदिवासींच्या नाराजीचे आव्हान?


 


गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी समाजाच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या धनगर आरक्षणविरोधी मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या आदिवासींनी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी भाषणाला उभे राहताच ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींची नाराजी दूर करण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. जिल्ह्यात असलेली आदिवासींची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. त्यामुळे ही मते आपल्याकडे कशी वळवता येईल याकडे प्रत्येक पक्षाचा कल असतो. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेत ही मते खेचण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आले होते. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार भाजपपासून दुरावला गेला. तत्पूर्वी, कधी नव्हे ते आदिवासी समाजाच्या युवकांनी एकत्र येत गडचिरोली शहरात भाजपचे तत्कालीन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी आणि आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. निमित्त होते आमदार होळी यांच्या वादग्रस्त विधानाचे. तेव्हापासून आदिवासी तरुणांमध्ये भाजपविषयी दुरावा निर्माण झाला आहे. त्यानंतर झालेल्या आंदोलन आणि मोर्चात आमदार डॉ. देवराव होळी यांना आदिवासी समाजातून मोठा विरोध झाला.

काही दिवसांपूर्वी धनगरांना आदिवासींतून आरक्षण नको ही मागणी घेऊन गडचिरोलीत हजारो आदिवासींनी एकत्र येत मोर्चा काढला होता. यात देखील आमदार होळी भाषणासाठी उभे झाले असता त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर आदिवासी तरुणांनी ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. यावरून आदिवासींमध्ये भाजपविषयी असलेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हेच दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ही नाराजी कशी दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

 नाराजी भाजपविषयी की होळींविषयी?

मागील वर्षभरापासून विविध मोर्चात, आंदोलनात एकत्र जमलेल्या आदिवासींमध्ये भाजपविरोधी सूर दिसून आला. दुसरीकडे, यात आमदार देवराव होळी यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे आदिवासींची नाराजी ही भाजपवर नसून आमदार होळींवर आहे, असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपमधील एका गटाचा आमदार होळी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवार बदलाचीदेखील मागणी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024   

PostImage

आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपच्या हालचालींना वेग भाजप आमदारांचीही …


आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्य


:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली ज्यामध्ये विद्यमान आमदारांना सरसकट तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजतंय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील १२ भाजप नेत्यांची बैठक झाली. ज्यात भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावाही घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननी झाली. दरम्यान, बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ‘मविआ’ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा …


 


मुंबई:-आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाविकासआघाडीची पत्रकार परिषद झाली. मुंबईत महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद आज झाली. यावेळी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.


मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळी झाडून रात्री हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही’, असं शरद पवार म्हणाले. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ‘गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. बाबा सिद्दीकीची काल जी हत्या झाली. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?’ असा सवाल करत तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.


PostImage

Avinash Kumare

Oct. 12, 2024   

PostImage

नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन …


रत्नापुर ता.सिदेवाही जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित "नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.किरसान यांनी लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले 

             

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक महिला काँग्रेस कमिटी शिवानीताई वडेट्टीवार, मंडळाचे अध्यक्ष व तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिदेवाही रमाकांत लोधे, शहराध्यक्ष नवरगाव सुशांत पोहणे, नगराध्यक्ष लोनवाही भास्कर नन्नावरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सीमाताई सहारे, उपसभापती दादाजी चौके, अनिलभाऊ लोणकर,  सरपंच रत्नापूर सौ.नजिरीताई मेश्राम, उपसरपंच सौ.स्वातीताई लोणकर, पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, जगदीश गहाणे, विनोद निनावे, अजिज पासा पदाधिकारी, कार्यकर्ता व भक्तगण उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024   

PostImage

आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात …


 

 

अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

 

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आवलमरी येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच मारोती मडावी,ग्रामपंचायत सदस्य देवाजी आत्राम,बक्कय्या तलांडी, वेंकटी मोंडी,संद्रम लवंन्ना, मुल्ला तलांडी,अरुण तलंडी,आनंदराव तलांडी,पोचम चटारे, रजनीकांत तमाजुलवार,शंकर मडावी,वसंत तोरेम,वेंकटस्वामी तिरून्हारीवर,मल्लय्या दोंतुलवार,धनंजय सूनतकर आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

 

पक्षप्रवेशा दरम्यान आवलमरीचे ग्रामपंचायत सरपच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजिव मिरवेलवार,येरमनार येथील उपसरपंच विजय,शैलेश कोंडगोरले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चल्लावर काका,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्या वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024   

PostImage

ओबीसीत 15 जाती येणार... लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?; उघड झालेली …


ओबीसीत 15 जाती येणार... लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?; उघड झालेली संपूर्ण यादी तुम्ही वाचली का?


:-महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावी, अशी मागणी केली जात आहे. मनोज जरांगे आपल्या मागण्यासाठी वारंवार आक्रमक होताना दिसत आहेत. राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केला नाही तर महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांची मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे आणखी एक मोठा बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व 15 जातीच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे.

या जातींचा होणार ओबीसीत प्रवेश

१)बडगुजर
२)सूर्यवंशी गुजर
३)लेवे गुजर
४)रेवे गुजर
५)रेवा गुजर
६)पोवार, भोयार, पवार
७)कपेवार
८)मुन्नार कपेवार
९)मुन्नार कापू
१०)तेलंगा
११)
१२)पेंताररेड्डी
१३)रुकेकरी
१४)लोध लोधा लोधी
१५)डांगरी


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024   

PostImage

वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, …


आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक- महिला, व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनीचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात

   जनसंवाद परिवर्तन यात्रा..!
आता ध्येय विकासाचा गाठायचा प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचा
यात्रा संवादाची बांधिलकी लोकभावनेची 

  दिनांक- 8 ऑक्टोबर 2024

   वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.
 
    त्याप्रसंगी कार्यक्रमाला वडसा तालुका अध्यक्ष काँग्रेस श्री. रवींद्रजी बुल्ले साहेब, डॉ. आशिष कोरेटी, श्री.वामनरावजी सावसाकडे,श्री. माधवरावजी गावड  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नीलकंठभाऊ गोहने, अंकुशभाऊ गाढवे, शुभमभाऊ बुल्ले, धीरजभाऊ बूल्ले, सारंगभाऊ जांभुळे, श्रीकांतभाऊ आतला पंकजभाऊ कोल्हे आणि समस्त वडसा तालुका प्रतिनिधि उपस्थित होते
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 

"कृतिशील नेतृत्वाचा प्रगतीपथावरील प्रवास सर्वांगीण विकास हाच भाउंचा एकमेव ध्यास...."
         🍀☘️🍀🌷☘️🍀☘️ 

डॉ.आशिष म. कोरेटी
प्रदेश सचिव-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र राज्य (आदिवासी सेल)

𝟔𝟕-आरमोरी विधानसभा क्षेत्र


PostImage

Vaingangavarta19

Oct. 7, 2024   

PostImage

आदिवासी समाज संघटनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा


आदिवासी समाज संघटनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा 

गडचिरोली:-
 गडचिरोली जिल्हा कार्यालयावर आदिवासी समाज संघटनाच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान सहभागी झाले, आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी  रस्त्यावर,  संसदेत का मग न्यायालयातील लढा असो लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी मी त्यांच्या सोबत आहे असे मत खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केले.
 यावेळी मोर्चात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे, रामदास मसराम, छगन शेडमाके, माधवराव गावडे, गुलाब मडावी, पुष्पलता कुमरे, भारत येरमे, मिलिंद खोब्रागडे, निजान पेंदाम, रुपेश टिकले, दिलीप घोडाम, प्रशांत कोराम, गिरीधर तीतराम, विश्वेश्वर दरो, रमेश कोडापे, सदानंद ताराम, वर्षा आत्राम, सह इतर काँग्रेस पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते