PostImage

Blogs with Nili

Today   

PostImage

Reshan Dukandar Strike: मोठी बातमी! राज्यातील रेशन दुकानदार 1 नोव्हेंबरपासून …


Reshan Dukandar Strike: राज्यातील 55 हजार रेशन दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर गोरगरीबांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या संपाचे मुख्य कारण म्हणजे नफ्यात 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्याची मागणी आहे. अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंंघ आणि ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनने या संपाचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: सरकारचा मोठा निर्णय! या योजने अंतर्गत आता इतके वर्ष नागरिकांना मिळणार मोफत रेशन धान्य

राज्य सरकारने 2018 पासून आजवर महागाईच्या निर्देशांकानुसार रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. याशिवाय, धान्यवितरणात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांकडेही दुर्लक्ष केले गेले आहे. रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे अनेक वेळा आंदोलन, उपोषण, आणि मोर्चे काढले आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.

प्रमुख मागण्या:

  • 300 रुपये प्रतिक्विंटल नफ्यात वाढ करावी.
  • 'आनंदाचा शिधा' संचाच्या विक्रीसाठी 15 रुपयांचा नफा मिळावा.
  • घरगुती दराने वीजपुरवठा मिळावा, व्यावसायिक दर लावू नये.
  • मालमत्ताकरात सवलत दिली जावी.

PostImage

Avinash Kumare

Today   

PostImage

Nagpur News: थरारक घटना! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह …


Nagpur News: नागपूरमध्ये एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपी अजय वानखेडे (वय 33) याने ज्योत्सना आकरे (वय 32) हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र ज्योत्सनाने लग्नाचा तगादा लावल्यानंतर, अजयने तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह जंगलात पुरला.

हे देखील वाचा: Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण

ज्योत्सनाचा घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून अजयची ओळख ज्योत्सनाशी झाली होती. अजयने तिला लग्नाचे वचन दिले होते, मात्र 19 मे रोजी त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. हे सत्य ज्योत्सनाला समजल्यावर ती अजयवर लग्नासाठी दबाव आणू लागली.

ज्योत्सना आकरे 28 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेच सापडली नाही. अखेर 17 सप्टेंबर रोजी ज्योत्सनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

पोलिसांनी ज्योत्सनाचा मोबाईल फोन शोधून काढला, जो अजयने साक्ष लपवण्यासाठी हैदराबादला जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. मोबाईल फोन परत नागपुरात आल्यावर, पोलिसांना तो सापडला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली आणि अखेर आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अजयपर्यंत पोहोचले.

ज्यावेळी पोलिसांनी अजयची चौकशी केली, त्यावेळी त्याने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर, अखेर अजयने खुनाची कबुली दिली. त्याने ज्योत्सनाला आपल्या कारमध्ये बसवून वारंगा जंगल परिसरात नेले होते. तिथे त्याने तिची हत्या करून तिचे कपडे काढून, मृतदेह मेणकापड आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. मृतदेह पुरलेल्या जागेवर त्याने सिमेंटने फ्लोअरिंग केले होते.

अजय वानखेडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

art of living

Yesterday   

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 4 नक्षली ठार


Gadchiroli News: गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. भामरागड तालुक्यातील कोपरीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांची हालचाल गुप्तचर विभागाने हेरली होती. यावर तात्काळ कारवाई करत नक्षलविरोधी पोलीस पथकाने ऑपरेशन सुरू केलं. प्राथमिक माहितीनुसार, या चकमकीत तीन ते चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे, तर एका पोलीस जवानाला गंभीर दुखापत झाली आहे.

गडचिरोलीतील नक्षलवादी भागात अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही झाली आहे. मात्र, आजच्या चकमकीचा उगम नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालींमुळे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तुकड्या पाठवल्या आहेत.

या चकमकीदरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम भामरागड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या चकमकीमुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भामरागडला गेलेल्या आत्राम यांच्या ताफ्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि ओडिशातील माओवादी चळवळीत कार्यरत असलेल्या एका जोडप्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या जोडप्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरण आल्यानंतर या जोडप्याने नक्षल चळवळीतील अनेक गुप्त गोष्टी उघड करण्याची शक्यता आहे.


PostImage

Blogs with Nili

Oct. 19, 2024   

PostImage

Refined OIil Price: दिवाळी पूर्वी खाद्य तेलाच्या किमतीत इतक्या रुपयांची …


Refined OIil Price: सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होणे काही नवीन नाही. यावर्षी, दिवाळीच्या आधीच खाद्यतेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने सोयाबीन, पाम तेल, आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर शुल्क 20% ने वाढवले, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना फायदा करून देणे होता. मात्र, याचा परिणाम ग्राहकांवर जाणवत आहे.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: सरकारचा मोठा निर्णय! या योजने अंतर्गत आता इतके वर्ष नागरिकांना मिळणार मोफत रेशन धान्य

सरकारने रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कातही वाढ केली आहे, जी 13.75% वरून 35.75% पर्यंत पोहोचली आहे. यामुळे तेलाच्या किंमती प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी वाढल्या आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी तयार होत असलेल्या ग्राहकांना आता वाढीव दराने खाद्यतेल खरेदी करावे लागत आहे. या दरवाढीमुळे घरगुती बजेटवरदेखील परिणाम झाला असून, सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Pawar Interprises

Oct. 19, 2024   

PostImage

Wife Killed Husband: करवा चौथ से पहले पत्नी ने की …


Wife Killed Husband: कर्नाटक के बेलगावी से एक दिल दहला देने वाला मामला सामने आया है, जहां करवा चौथ से पहले एक पत्नी ने अपने पति की हत्या कर दी। इस घटना का खुलासा तब हुआ जब उनकी बेटी ने अपने पिता की संदिग्ध मौत पर सवाल उठाए। पुलिस ने आरोपी महिला को गिरफ्तार कर लिया है।

यह मामला 9 अक्टूबर का है, जब संतोष पद्मन्नावर नामक व्यक्ति की मौत हो गई। संतोष की पत्नी ने अपनी बेटी संजना को फोन कर बताया कि उसके पिता का निधन दिल का दौरा पड़ने से हो गया है। लेकिन संजना को अपने स्वस्थ पिता की अचानक मौत पर शक हुआ। बेंगलुरु में पढ़ाई कर रही संजना तुरंत बेलगावी पहुंची और अपनी मां से घटना की जानकारी ली। मां की बातों में कुछ गड़बड़ महसूस होने पर उसने घर में लगे सीसीटीवी फुटेज देखने की कोशिश की, लेकिन सभी फुटेज डिलीट हो चुके थे। यह देख संजना को और भी संदेह हुआ और उसने पुलिस में शिकायत दर्ज कराई।

ये भी पढे: Himachal News In Hindi: गांव में ढूंढ रहे थे बच्चा, अजगर का पेट देखते ही उड़े सबके होश, फिर हुआ कुछ ऐसा

पुलिस ने जब पड़ोस में लगे सीसीटीवी कैमरों की जांच की, तो पता चला कि संतोष की मौत वाले दिन उनके घर पर दो अज्ञात लोग आए थे। जांच के दौरान दोनों की पहचान कर उन्हें गिरफ्तार किया गया। पुलिस ने जब संतोष की पत्नी उमा से कड़ी पूछताछ की, तो उसने हत्या का अपराध कबूल कर लिया। उमा का शोभित नाम के व्यक्ति के साथ अवैध संबंध था, और इसी के चलते उसने अपने पति की हत्या की साजिश रची।

मृतक संतोष एक रियल एस्टेट व्यापारी थे, और उनकी बेटी संजना बेंगलुरु में पढ़ाई कर रही थी। संजना के पहुंचने से पहले ही संतोष का अंतिम संस्कार कर दिया गया था, लेकिन अब पुलिस ने शव को बाहर निकालकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। फिलहाल, सभी आरोपी न्यायिक हिरासत में हैं।


PostImage

Avinash Kumare

Oct. 19, 2024   

PostImage

Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय …


Gadchiroli News: मुलचेरा तालुक्यातील लभानतांडा येथील 20 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धानोरा येथील बँक व्यवस्थापकावर मुलचेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीचे नाव विजय सदानंद राठीपिटने (36, रामटेक, जिल्हा नागपूर) असून, तो 2023 पासून मुलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. लभाणतांडा येथील युवती बँकेत येत असल्याने दोघांचाही परिचय झाला. विजय राठीपिटने याने युवतीला शिक्षणात मदत करून तिला अधिकारी बनवण्याचे आणि लग्न करण्याचे आमिष दाखवले.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

याच विश्वासात घेऊन आरोपीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, युवतीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला "तू वाईट प्रवृत्तीची मुलगी आहेस आणि माझ्याकडून पैसे घेतले आहेत" अशी धमकी दिली आणि लग्नास नकार दिला. मानसिक त्रास सहन न झाल्याने युवतीने अखेर 15 ऑक्टोबरला मुलचेरा पोलिस ठाण्यात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली व 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करीत आहेत.


PostImage

Blogs with Nili

Oct. 17, 2024   

PostImage

Kanya Sumangala Yojana: या योजने अंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचा …


Kanya Sumangala Yojana: मुलींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या शिक्षणात सहकार्य करणे, तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. या योजनांच्या माध्यमातून मुलींना समाजात अधिक समान आणि सुरक्षित स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे देखील वाचा: Property News: विवाहित किंवा अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा असतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा?

आता अशीच एक योजना सरकार ने सुरु केली आहे "कन्या सुमंगला योजना"
उत्तर प्रदेश सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली "कन्या सुमंगला योजना" ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक मदत दिली जाते, ज्याचा उद्देश मुलींचे भविष्य सुरक्षित करणे, त्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे हा आहे.

 

योजनेची वैशिष्ट्ये

कन्या सुमंगला योजनेअंतर्गत, मुलीला एकूण 25,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते, ज्यामध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत आणि शेवटी तिच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना विशेषतः गरीब कुटुंबातील मुलींसाठी असली, तरी तिचा उद्देश सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनाही फायदा देणे हा आहे.

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: जेष्ठ नागरिकांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात, येथे चेक करा तुमचे नाव

  • अर्ज करणारी मुलगी उत्तर प्रदेशची रहिवासी असावी.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2019 नंतर झाला आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.

 

अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटवर भेट द्या: अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम sky.up.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Citizen Service Portal वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा, जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी.
  3. सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
  4. एकदा तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा व कागदपत्रे सबमिट करा.

कन्या सुमंगला योजना केवळ आर्थिक सहाय्य देत नाही तर मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचा आधारस्तंभ ठरली आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

M S Official

Oct. 17, 2024   

PostImage

Gadchiroli News: थरारक घटना! चारित्र्यावर संशय घेत पत्नीची निर्घृण हत्या, …


Gadchiroli News: देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे 16 ऑक्टोबरला घडलेली ही भयंकर घटना गावकऱ्यांच्या मनावर गारठा आणणारी ठरली. चारित्र्याच्या संशयातून लोकेश बाळबुद्धे (32) यांनी आपल्या पत्नी स्नेहा (25) हिच्या डोक्यात खलबत्ता मारून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह खांद्यावर उचलून गावातील विहिरीत फेकून दिला. यानंतर, लोकेश थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

गुणाजी बाळबुद्धे हे कोरगावचे रहिवासी शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा लोकेश याने पत्नी स्नेहाच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातुनच 16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता स्नेहाची हत्या झाली.

हे देखील वाचा: Lek Ladki Yojana 2024: या योजने अंतर्गत सरकार मुलींना देणार 1 लाख 1 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

त्या दिवशी लोकेशची आई माहेरी गेली होती आणि वडील गुणाजी गावात सायकल दुरुस्तीसाठी गेले होते. घरी लोकेश आणि स्नेहा दोघेच होते, त्यांच्याबरोबर त्यांचा लहान मुलगा झोपला होता. या वादातून लोकेशने खलबत्त्याने स्नेहाच्या डोक्यावर प्रहार केला आणि ती जागीच मृत्युमुखी पडली.

स्नेहाचा मृतदेह लोकेशने खांद्यावर उचलून गावातील चौकाजवळच्या विहिरीत फेकून दिला. या घटनेने गावकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले. घरापासून विहिरीपर्यंत रक्ताचे थेंब पडलेले होते, जे घटनेच्या भयावहतेची साक्ष देत होते.

हे देखील वाचा: School Holidays 2024: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात इतक्या दिवस शाळांना राहणार सुट्टी, जाणून घ्या माहिती

घटना घडल्यावर थोड्याच वेळात लोकेश देसाईगंज पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपण पत्नीचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतले. स्नेहाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कोमल माने करत आहेत.

अशाच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sajit Tekam

Oct. 15, 2024   

PostImage

Maharashtra Election 2024 Date: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की तारीख …


Maharashtra Election 2024 Date: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की तारीखों का ऐलान हो गया है। मंगलवार, 15 अक्टूबर को मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान जानकारी दी कि राज्य की सभी 288 सीटों पर एक ही चरण में 20 नवंबर को वोटिंग होगी और नतीजे 23 नवंबर को घोषित किए जाएंगे।

 

महाराष्ट्र में कुल 9.63 करोड़ वोटर्स

राजीव कुमार ने बताया कि महाराष्ट्र में कुल 9 करोड़ 63 लाख मतदाता हैं। इनमें 4.97 करोड़ पुरुष, 4.66 करोड़ महिलाएं और 1.85 करोड़ युवा वोटर्स शामिल हैं। पहली बार 20.93 लाख नए वोटर्स अपना वोट डालेंगे। 85 साल से अधिक उम्र के मतदाता घर से ही वोट डाल सकेंगे।

 

100186 पोलिंग स्टेशन

इस चुनाव के लिए कुल 100186 पोलिंग स्टेशनों की व्यवस्था की गई है। हर जिले में एक कंट्रोल रूम बनाया जाएगा। मुख्य चुनाव आयुक्त ने कहा कि सभी वोटर्स की भागीदारी आवश्यक है और चुनाव नियमों का पालन किया जाना चाहिए। उन्होंने उम्मीदवारों से भी नियमों के पालन की अपील की है। गौरतलब है कि महाराष्ट्र विधानसभा का कार्यकाल 26 नवंबर को समाप्त हो रहा है। राज्य की 29 सीटें अनुसूचित जाति (एससी) और 25 सीटें अनुसूचित जनजाति (एसटी) के लिए आरक्षित हैं।

 

चुनाव की महत्वपूर्ण तारीखें

  • चुनाव का नोटिफिकेशन जारी होगा: 22 अक्टूबर
  • नामांकन दाखिल करने की आखिरी तारीख: 29 अक्टूबर
  • नाम वापसी की आखिरी तारीख: 4 नवंबर

PostImage

Avinash Kumare

Oct. 15, 2024   

PostImage

Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या …


Chandrapur News: शहरातील शांततेला हादरा देणारी एक खळबळजनक घटना रविवारी रात्री पंचशील वार्ड क्र. 7 मध्ये घडली. एका क्षुल्लक वादातून एका महिलेने थेट चंद्रपूरहून गुंड बोलावून चुलत भावाच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या घडवून आणली. मृतकाचे नाव प्रेम चरण कामडे असून, या घटनेमुळे मूल शहर हादरले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह सात जणांना अटक केली आहे.

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कामडे (29) आणि तिचा पती नरेंद्र कामडे (42) यांचा बबन कामडे यांच्या सोबत रस्त्यावर दुचाकी बाजूला हटविण्यावरून वाद झाला. या साध्या कारणावरून वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त मनीषाने चंद्रपूरमधील पठाणपुरा परिसरातील गुंडांना बोलावून घेतले. काही तासांतच राजेश बंडू खनके (26), सचिन बंडू खनके (27), वैभव राजेश महागावकर (23), कपील विजय गेडाम (23), आणि श्रीकांत नारायण खनके (28) हे पाच जण M. H. 24 ए. ए. 4424 क्रमांकाची कार घेऊन मूल येथे दाखल झाले.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे गुंड बबन कामडे यांच्या घरी धडकले. पुन्हा वाद उफाळून आला, आणि बबन कामडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा प्रेम कामडे आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी पुढे आला. गुंडांनी प्रेमवरच चाकूने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात स्वप्निल सुभाष देशमुख आणि अविनाश चंद्रभान कामडे हे दोघेही जखमी झाले. बबन कामडे यांच्या कुटुंबाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मनीषा कामडे, नरेंद्र कामडे आणि चंद्रपूरहून आलेल्या पाच गुंडांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.


PostImage

Savitri Rahandgle

Oct. 15, 2024   

PostImage

Jharkhand News In Hindi: शर्मनाक : कब्र से लड़की का …


Jharkhand News In Hindi: झारखंड के धनबाद से इंसानियत को शर्मसार करने वाला एक बेहद गंभीर मामला सामने आया है। यहां दो युवकों ने हैवानियत की सारी हदें पार करते हुए एक लड़की के शव के साथ दुष्कर्म किया। यह घटना राजगंज थाना क्षेत्र की है, जहां दोनों आरोपियों ने कब्र से लड़की का शव निकालकर इस जघन्य अपराध को अंजाम दिया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है।

घटना के बाद से इलाके में लोगों का आक्रोश फूट पड़ा है, और वे आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग कर रहे हैं। लोगों का कहना है कि जब तक इन दरिंदों को सख्त सजा नहीं दी जाती, तब तक उनका गुस्सा शांत नहीं होगा। हालाँकि, पुलिस ने लोगों को समझाकर स्थिति को नियंत्रित किया और मामले की गहनता से जांच शुरू कर दी है।

ये भी पढे: International News: 16 फिट के अजगर ने महिला को जिंदा निगल लिया, 3 दिनों के बाद..

घटना के बारे में धनबाद के एसडीपीओ पुरुषोत्तम सिंह ने जानकारी दी। उन्होंने कहा, "हमें सूचना मिली थी कि राजगंज थाने में स्थित एक कब्र के साथ छेड़छाड़ की गई है। जब हमने मौके पर जांच की, तो पाया कि कब्र के ऊपर की मिट्टी हटाई गई थी और आरोप है कि शव के साथ अनाचार किया गया है। फिलहाल, इस घटना की जांच की जा रही है।"

एसडीपीओ ने आगे बताया कि दो युवकों को संदेह के आधार पर हिरासत में लिया गया है और उनसे पूछताछ जारी है। इसके साथ ही, पुलिस दोनों आरोपियों की मानसिक स्थिति का भी आकलन कर रही है ताकि उनके इस भयावह कृत्य के पीछे की मानसिकता को समझा जा सके।

यह पहली बार नहीं है कि धनबाद में ऐसा जघन्य अपराध हुआ हो। इससे पहले भी एक आदिवासी युवती के साथ दुष्कर्म और हत्या का मामला सामने आया था। उस घटना में युवती का शव उसके घर से बरामद हुआ था, जहां उसके साथ पहले दुष्कर्म और फिर हत्या की गई थी। घटना के समय युवती घर में अकेली थी, जबकि उसके माता-पिता काम पर गए हुए थे।


PostImage

Sajit Tekam

Oct. 14, 2024   

PostImage

Gadchiroli News: श्रीलंकेत काशिनाथ देवगडे करणार भारताचे प्रतिनिधीत्व


Gadchiroli News: गडचिरोलीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि Rural and Urban Development Youth Association (RUDAY) संस्थेचे कार्यकारी संचालक काशिनाथ देवगडे Kashinath Deogade हे लवकरच भारताचे प्रतिनिधित्व करत श्रीलंकेत एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत 'Climate Change and its Impact on the Livelihoods of Vulnerable Communities Living Below the Poverty Line' या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली जाणार आहे.

या परिषदेत देवगडे यांना 'हवामानातील बदल आणि सामाजिक संस्थांची भूमिका' या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी यापूर्वीही जपान, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, नेपाल, मलेशिया, फिलिपाइन्स, आणि कम्बोडिया या देशांमध्ये होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले मार्गदर्शन केले आहे.

या सेमिनारचे आयोजन जपान एशियन असोसिएशन अॅण्ड एशियन फ्रेन्डशिप सोसायटी (जाफ्स) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. जाफ्स ही सामाजिक संस्था आशिया खंडातील 18 देशांमध्ये कार्यरत असून, दरवर्षी एका देशात आंतरराष्ट्रीय नेटवर्क सेमिनारचे आयोजन करते. यावर्षी श्रीलंकेत होणाऱ्या या सेमिनारमध्ये काशिनाथ देवगडे यांच्या सहभागामुळे भारताच्या प्रतिनिधित्वाला एक नवा आयाम मिळणार आहे.

श्री. काशिनाथ देवगडे यांचा मुलगा रजत देवगडे Rajat Deogade यांची अलीकडेच अमेरिकेतील नामांकित शिकागो विद्यापीठामध्ये ‘मास्टर ऑफ पब्लीक पॉलिसी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. शिकागो विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अकराव्या क्रमांकावर आहे, आणि रजत देवगडे माहे सप्टेंबरमध्ये अमेरिकेला रवाना झाले आहेत. देवगडे कुटुंबीयांतील या शैक्षणिक यशामुळे त्यांचा समाजात गौरव केला जात आहे.

श्रीलंका येथे होणाऱ्या या परिषदेकरिता काशिनाथ देवगडे यांची वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Pawar Interprises

Oct. 14, 2024   

PostImage

Himachal News In Hindi: गांव में ढूंढ रहे थे बच्चा, …


Himachal News In Hindi: हिमाचल प्रदेश के ऊना जिले के एक गांव में दिल दहला देने वाली घटना सामने आई। ग्रामीणों को उस वक्त बड़ा झटका लगा जब उन्होंने एक विशाल अजगर को देखा, जिसका पेट काफी फूला हुआ था। गांव में खेल रहे कुछ बच्चों के अचानक लापता होने की खबर ने सभी के मन में डर पैदा कर दिया। लोगों को आशंका हुई कि कहीं अजगर ने किसी इंसान को तो नहीं निगल लिया।

गांववालों ने तुरंत लापता बच्चों की तलाश शुरू कर दी। इसी बीच, अजगर को लेकर ग्रामीणों के मन में बेचैनी बढ़ने लगी। किसी अनहोनी की आशंका के चलते ग्रामीणों ने अजगर का पेट टटोलने और उसके अंदर फंसे जीव को बाहर निकालने का प्रयास शुरू किया।

ये भी पढे: Rekha Sindoor: बिना पति के किसके नाम का मंगलसूत्र और सिंदूर लगाती हैं रेखा, जानिए रेखा ने बताई सच्चाई

सोशल मीडिया पर वायरल हुए वीडियो में दिखाया गया कि कुछ ग्रामीणों ने अजगर को संभालकर उसके पेट से निगले हुए जीव को बाहर निकालने की कोशिश की। लगातार दबाव डालने के बाद अजगर का मुंह खुला, और धीरे-धीरे एक नीलगाय के बच्चे के पैर नजर आने लगे। इसे देखकर ग्रामीणों ने राहत की सांस ली कि अजगर ने इंसान को नहीं, बल्कि नीलगाय के बच्चे को निगला था। इस घटना ने पूरे गांव में हलचल मचा दी, लेकिन अंततः सब कुछ सही-सलामत निकल गया।


PostImage

Jitesh Chouhan

Oct. 13, 2024   

PostImage

Baba Siddique News: लॉरेंस बिश्नोई गैंग ने ली NCP नेता …


Baba Siddique News: महाराष्ट्र के पूर्व मंत्री और एनसीपी के अजित पवार गुट के नेता बाबा सिद्दीकी की हत्या का मामला तूल पकड़ता जा रहा है। इस हत्या की जिम्मेदारी कुख्यात लॉरेंस बिश्नोई गैंग ने खुलेआम सोशल मीडिया के माध्यम से ली है। इस पोस्ट में गैंग ने साफ तौर पर चेतावनी दी है कि जो भी सलमान खान या दाऊद गैंग की मदद करेगा, उसे अंजाम भुगतने के लिए तैयार रहना होगा।

ये भी पढे: Social Media Viral Video: 7 फुट के किंग कोबरा का 4 फुट के अजगर ने घोंट दिया गला, देखिए रोंगटे खड़े कर देने वाला वीडियो

पुलिस ने इस हत्या के सिलसिले में तीन शूटरों की पहचान की है, जिनमें से दो को गिरफ्तार कर लिया गया है। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम गुरमेल बलजीत सिंह और धर्मराज कश्यप हैं। ये दोनों शूटर 12 अक्टूबर की रात को बाबा सिद्दीकी पर गोलीबारी करने में शामिल थे। तीसरे आरोपी का नाम शिवकुमार बताया जा रहा है, जो उत्तर प्रदेश का रहने वाला है। हालांकि, वह अभी तक पुलिस की गिरफ्त में नहीं आया है।

12 अक्टूबर की रात बाबा सिद्दीकी पर तीन शूटरों ने छह राउंड फायरिंग की, जिसमें एक गोली उनके सीने में जा लगी। गंभीर हालत में उन्हें तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन उपचार के दौरान उनकी मौत हो गई। इस हत्या के बाद से महाराष्ट्र के राजनीतिक गलियारों में हड़कंप मचा हुआ है, और पुलिस इस मामले की तहकीकात में जुटी है। लॉरेंस बिश्नोई गैंग की संलिप्तता इस केस को एक नया मोड़ दे रही है।


PostImage

Tejal Goods Appliances

Oct. 12, 2024   

PostImage

दशहरा: अच्छाई की विजय का पर्व और उसका महत्व


परिचय:

दशहरा, जिसे विजय दशमी के नाम से भी जाना जाता है, भारत में मनाए जाने वाले प्रमुख त्योहारों में से एक है। यह पर्व हर साल अश्विन मास की दशमी तिथि को मनाया जाता है और यह रावण के वध और भगवान राम की विजय का प्रतीक है। इस लेख में हम जानेंगे कि दशहरा का क्या महत्व है, इसे कैसे मनाते हैं, और यह हमारे जीवन में क्यों खास है।

दशहरा का महत्व:

दशहरा का पर्व बुराई पर अच्छाई की जीत का संदेश देता है। इस दिन, लोग रावण, कुम्भकर्ण और मेघनाथ के पुतले जलाते हैं, जो बुराई का प्रतीक माने जाते हैं। यह त्यौहार हमें सिखाता है कि सत्य और धर्म के मार्ग पर चलने से हमेशा जीत मिलती है, चाहे परिस्थितियाँ कितनी भी कठिन क्यों न हों।

दशहरा कैसे मनाते हैं:

दशहरा पर विभिन्न धार्मिक अनुष्ठान और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। 

- रामलीला: इस दिन कई स्थानों पर रामलीला का मंचन किया जाता है, जिसमें भगवान राम की कहानी को नाटकीय रूप में प्रस्तुत किया जाता है। यह न केवल मनोरंजन करता है, बल्कि नैतिक शिक्षा भी देता है।

- मेले और जश्न: दशहरा के मेले में लोग झूलों, खाने-पीने की चीजों और संगीत का आनंद लेते हैं। यह पर्व परिवार और दोस्तों के साथ मिलकर खुशियाँ मनाने का अवसर प्रदान करता है।

पर्यावरण का ध्यान:

आज के समय में, हमें अपने पर्यावरण की रक्षा भी करनी चाहिए। दशहरा मनाने के दौरान हमें यह सुनिश्चित करना चाहिए कि हम प्रदूषण को कम करने के लिए पटाखों का उपयोग कम करें। रावण के पुतले जलाते समय भी हमें सावधानी बरतनी चाहिए ताकि हम प्राकृतिक संसाधनों का सम्मान कर सकें।

दशहरा का संदेश:

दशहरा हमें एकता, भाईचारे और सकारात्मकता का संदेश देता है। यह पर्व हमें याद दिलाता है कि अच्छाई की हमेशा विजय होती है, और हमें अपने जीवन में इस संदेश को अपनाना चाहिए।

निष्कर्ष:

दशहरा का त्यौहार सिर्फ एक धार्मिक उत्सव नहीं है, बल्कि यह हमारे जीवन में अच्छाई, सत्य और समाज में एकता का प्रतीक है। इस दशहरे को हम सब मिलकर इसे एक यादगार और सकारात्मक तरीके से मनाएं। 

इस प्रकार, दशहरा हमें जीवन के महत्वपूर्ण पाठ सिखाता है और हमें एक बेहतर इंसान बनने की प्रेरणा देता है। आइए, इस पर्व को धूमधाम से मनाएं और अच्छाई की विजय का जश्न मनाएं!


PostImage

Shivendra Daharwal

Oct. 11, 2024   

PostImage

MP News: नाम बदलकर गरबा पंडाल में घुसा मुस्लिम युवक, …


MP News: मध्य प्रदेश के उज्जैन से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसने शहर में सनसनी फैला दी है। यह घटना मक्सी रोड स्थित पंड्याखेड़ी क्षेत्र की है, जहां एक मुस्लिम युवक ने अपनी पहचान छिपाकर गरबा पंडाल में प्रवेश किया। इस घटना के बाद हिंदू जागरण मंच के कार्यकर्ताओं ने उसे पकड़कर पुलिस के हवाले कर दिया।

यह घटना मंगलवार रात की है, जब गरबा पंडाल में रौनक थी। पंडाल के अंदर मौजूद युवक की गतिविधियां हिंदू जागरण मंच के कार्यकर्ता रितेश महेश्वरी को संदिग्ध लगीं। उन्होंने तुरंत युवक से पूछताछ शुरू की। जब युवक से उसकी पहचान पूछी गई, तो उसने अपना नाम "राहुल" बताया, लेकिन बाद में पुलिस की पूछताछ में उसकी असली पहचान "फिरोज" के रूप में सामने आई।

ये भी पढे: Black Magic: तांत्रिक ने भूत उतारने के बहाने दो बहनों को कमरे में ले जाकर उतारे कपड़े, बाद में फिर

जब युवक की तलाशी ली गई, तो उसकी जेब से कंडोम बरामद हुए। इस घटना के बाद माहौल और गरमा गया, और मौके पर मौजूद लोगों ने नाराजगी जाहिर की। युवक ने कंडोम मिलने के बाद भागने की कोशिश की, लेकिन लोगों ने उसे पकड़ लिया और तुरंत पुलिस को सूचित किया।

हिंदू जागरण मंच ने इस घटना को गंभीरता से लिया है, क्योंकि गरबा पंडालों में गैर-हिंदुओं के प्रवेश पर रोक की अपील पहले ही की जा चुकी है। पुलिस अब इस मामले की जांच कर रही है और युवक से पूछताछ जारी है। इस घटना के बाद पंडालों में सुरक्षा और कड़ी कर दी गई है, ताकि भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा न हों।